वास्तु शास्त्र

वस्तू शास्त्राला गृह निर्मिती, महाल निर्मिती, पूल, तलाव इत्यादींची बांधणी आणि शहराच्या निर्मितीचे शास्त्र मानले गेले आहे. प्राचीन भारतातील प्रमुख वास्तुशास्त्री महर्षी विश्वकर्मा आणि मयदानव हे होते.