Bookstruck

अश्वमेध यज्ञ

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


चक्रवर्ती सम्राट बनण्याच्या उद्देशाने हा यज्ञ केला जात असे. या यज्ञामध्ये एक राजा आपल्या यज्ञाच्या घोड्याला अन्य राज्यांच्या सीमेत पाठवत असे. ज्या राज्यामधून हा घोडा न अडवता परत येत असे, तेव्हा मानले जाई की त्या राज्याचा राजा शरण आला आहे. आणि ज्या राज्यात घोडा अडवला जात असे, त्या राज्याच्या राजाला चक्रवर्ती बनू पाहणाऱ्या सम्राटाशी युद्ध करावे लागे. धर्म ग्रंथांनुसार, जो कोणी १०० वेळा हा यज्ञ करतो, त्याला इंद्राचे पद प्राप्त होते.

« PreviousChapter ListNext »