Bookstruck

पंतप्रधान

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्याझाल्या काँग्रेसमध्ये फूट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणून संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवून सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्री पद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची २ शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळवून त्यांनी सरकार वाचवले.

जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.

« PreviousChapter ListNext »