Bookstruck

रस्ता

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

जर भूखंडाच्या चारही बाजूंनी रस्ता असेल तर तो भूखंड हा अत्यंत लाभदायक असतो. अशा जागी राहणारा माणूस नक्कीच सुख, समृद्धी आणि संपत्ती यांनी युक्त असतो.

रस्ता भूखंडापाशी येऊन थांबत असेल तर योग्य नाही. परंतु रस्ता जर ईशान्य दिशेत येऊन थांबत असेल तरच असा भूखंड चांगला असतो. याविषयीची विस्तृत  माहिती ‘विधिशुला’ या प्रकरणात आहे.

 

« PreviousChapter ListNext »