Bookstruck

भिजत घोंगडे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

थोडक्यात काय ब्रिटीश राजवटीच्या काळापासून ज्ञान वापी परिसर जो एकेकाळी बेअक्कल आणि धर्मांध मुघल राजकारणाचा विषय होता, त्याचे रूपांतर बारमाही हिंदू-मुस्लिम वैरात झाले. येणाऱ्या काळासाठी हा विषय सतत अस्थिर आणि जातीय तणावाचा अधूनमधून भडकवणारा मुद्दा ठरला आहे.

हिंदू मुस्लीम वादाला तोंड फोडण्याचे काम ब्रिटीश तर करत असतच पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राजकारणी काही वेगळे करत आहेत असेही म्हणता येणार नाही. ज्याप्रमाणे अयोध्येच्या राम मंदिराच्या विवादा मध्ये हिंदूंची बाजू सत्य असूनही त्यांना न्याय मिळण्यासाठी इतका विलंब झाला त्याचप्रमाणे या मुद्द्यासाठी हिंदुना लवकरात लवकर न्याय मिळेल अशी आशा आहे.

हिंदूंना न्याय मिळेल का? तुम्हाला काय वाटते ते कमेंट मध्ये सांगा.

« PreviousChapter List