डोंबिवली फास्ट

अन्याय आणि भ्रष्टाचाराला कंटाळून एक मध्यम वर्गीय माणूस सार्या व्यवस्थे विरुद्ध उठाव करतो. माधव आपटे च्या ह्या उठावाने सारी मुंबई हादरते. चित्रपटाचा अंत शोकान्तिक असला तरी विचारोन्मुख करणारा आहे.