Bookstruck

बानगड किल्ला, राजस्थान

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


जर तुम्हाला भुताखेतांची भीती वाटत असेल तर तुम्हाला ही जागा सोडून द्यायला हवी. बानगड किल्ला ही भारतातील सर्वांत अधिक भूतबाधिक ठिकाणांपैकी एक आहे. त्याची निर्मिती १७ व्या शतकात झाली होती आणि तो इतका भयानक आहे की तिथल्या हिंसक आत्म्यांना घाबरून गावातील लोकांनी आपली वस्ती गावाच्या वेशीबाहेर हलवली आहे. भारतीय पुरातत्व विभागानुसार रात्रीच्या वेळी कोणालाही या किल्ल्यात जाण्याची परवानगी नाही.

« PreviousChapter ListNext »