उदबत्ती आणि कापूर जाळणे



उदबत्ती आणि कापूर यांच्या सुगंधाने वास घेण्याची शक्ती वाढते आणि मन प्रसन्न होते. यांच्यातून उत्पन्न होणारा धूर नकारात्मक उर्जा नष्ट करतो आणि दुर्गंधी घालवतो.