समुद्र

आपल्या उदरात अनेक रत्न बाळगून असलेला अतल खोली असलेला समुद्र नेहमीच धीरगंभीर आणि शांत असतो. त्याच प्रमाणे साधकाने देखील नेहमी प्रसन्न आणि धीरगंभीर राहिले पाहिजे. भारती - ओहोटी आणि लाटा यांच्यामुळे समुद्राच्या गंभीरतेवर कोणताही परिणाम होत नाही.

आपल्या उदरात अनेक रत्न बाळगून असलेला अतल खोली असलेला समुद्र नेहमीच धीरगंभीर आणि शांत असतो. त्याच प्रमाणे साधकाने देखील नेहमी प्रसन्न आणि धीरगंभीर राहिले पाहिजे. भारती - ओहोटी आणि लाटा यांच्यामुळे समुद्राच्या गंभीरतेवर कोणताही परिणाम होत नाही.