Bookstruck

पाचवा दिवस

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
श्रीकृष्णाच्या उपदेशानंतर युद्धाला सुरुवात झाली आणि मग भयंकर कापाकापी सुरु झाली. दोनही पक्षाच्या सैनिकांचा मोठ्या प्रमाणावर वध झाला. या दिवशी भीष्मांनी पांडव सेनेला आपल्या बाणांनी झाकून टाकले. त्यांना आटोक्यात आणण्यासाठी आधी अर्जुन आणि मग भीमाने त्यांच्याशी भयंकर युद्ध केले.
सात्यकीने द्रोणाचार्यांना भीषण संहार करण्यापासून रोखून धरले. भीष्मांनी सात्यकीला युद्धक्षेत्रातून पळवून लावले. सात्यकीचे १० पुत्र मारले गेले.

कोण मजबूत राहिले : या दिवशी दोन्ही पक्षांनी तोडीस तोड मुकाबला केला.
« PreviousChapter ListNext »