Bookstruck

नवव्या दिवसाचे युद्ध

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
कृष्णाच्या उपदेशानंतर भयंकर युद्ध झाले ज्यामध्ये भीष्मांनी शौर्य दाखवत अर्जुनाला जखमी करून त्याचा रथ नष्ट केला. युद्धात भीष्मांनी चालवलेला भीषण संहार रोखण्यासाठी कृष्णाला शेवटी आपली प्रतिज्ञा मोडावी लागली. आपला रथ नष्ट झालेला पाहून श्रीकृष्णाने रथाचे चाक उचलून भीष्मांवर झडप घातली, परंतु ते शांत झाले. या दिवशी भीष्मांनी पांडव सेनेचा बहुतांश भाग नष्ट केला.
कोण मजबूत राहिले : कौरव.

« PreviousChapter ListNext »