
भारतातील श्रीमंत राजघराणी
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव
सन १९७१ मध्ये आपल्या देशातील राजेशाही संपुष्टात आली. त्याकाळची काही राजघराणी एकविसाव्या शतकात आपले आयुष्य राजासारखे जगत आहेत. इतक्या वर्षांनंतरही राजघराण्यांबद्दलचा आदर अजुनही त्यांच्या पुर्वीच्या प्रभागातील रहिवासी करतात. आजच्या महागाईच्या काळातही ही आपला राजेशाही थाट सांभाळुन आहेत. काळानुरुप बदलायला हवच तरच आपले घराणे तग धरु शकेल ह्या विचाराने ही घराणी अद्ययावत सोयी सुविधांयुक्त महालात रहातात.ही काहीच राजघराणी या वेळेच्या चढ-उतारातही आपले अपार वैभव राखण्यास समर्थ ठरली. या पुस्तकात देशातील सात अश्या राजघराण्याच्या बद्दल माहिती दिली आहे. यांनी पूर्वजांच्या वारसाचे आणि वैभवाचे व्यवसायात रूपांतरित केले
Chapters
- मेवाडचे राजघराणे
- वाडियर राजघराणे
- जयपुरचे राजघराणे
- जोधपुरचे राठोड राजघराणे
- बडोद्याचे गायकवाड राजघराणे
- छत्रपती भोसलेंचे राजघराणे
- पतौडिचे नवाब
Related Books

२०२१ मध्ये ओ. टी.टी. वर काय पहाल ?
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

सुधा मुर्ती यांची पुस्तके
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

कार्व्हर
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

महाभारतातील विस्मृतीत गेलेल्या कथा
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

फार्महाऊस
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

किनारा
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

प्रतिबिंब
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

खुनी कोण ??? - भाग पहिला
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

आपण गुढीपाडवा का साजरा करतो?
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

मीरा आणि तो
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव